तीन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे यावर्षीही प्रचंड हाल झाले, याला मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असलेली शिवसेनाच जबाबदार असून मतदान करताना यापुढे मुंबईकरांनी त्यांना आज झालेला त्रास लक्षात ठेवावा ...
मागील काही दिवसांत सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषेत टीका कऱण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायद्यांची गरज असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. ...
मुस्लीम समाजाच्या प्रगतीची खरोखरच चिंता असेल तर गेली पाच वर्षे जाणीवपूर्वक टाळत असलेले पाच टक्के मुस्लीम आरक्षण लागू करण्याचे आदेश या सरकारने द्यावेत ...
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव होत असल्याचे चित्र दिसत असल्यामुळेच प्रचंड हताश झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीचे कार्ड वापरून मतं मागण्याचा अत्यंत केविलवाणा व हीन प्रयत्न सुरु केला आहे ...
रामदास आठवले यांच्यापाठोपाठ सगळेच राजकीय नेते आठवले शैलीप्रमाणे प्रचारात रंगत आणत आहेत. यात भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार हे सध्या आघाडीवर आहेत. ...