चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. Read More
Sayali Sanjeev : सध्या आयपीएल सामन्यांची सगळीकडे धूम पाहायला मिळत आहे. त्यात अभिनेत्री सायली संजीव हिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला एक फोटो शेअर केला आणि मग काय पुन्हा चर्चेला उधाण आले. ...
IPL 2023: आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला दण्यक्यात सुरुवात झाली आहे. या हंगामातील सात सामने मंगळवारपर्यंत आटोपले आहेत. जसजसे सामने होत आहेत. तसतशी ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यत रोमांचक होत चालली आहे. ...