केंद्र शासनाच्या सहकार विभागाने सोसायट्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी विविध योजना लागू केल्या आहेत. या योजनांद्वारे लेखापरीक्षण पूर्ण झालेल्या जिल्ह्यातील २०० वर सोसायट्यांचे कामकाज संगणकीकृत होणार आहे. ...
शेळीपालनात संगोपणाचे विवीध प्रकार आढळून येतात. आपल्या कडील उपलब्ध भांडवल, जागा यांचा विचार करता कोणता प्रकार आपल्यासाठी योग्य आहे आणि त्याचे फायदे काय आहे हे माहिती करून घेण्यासाठी हा लेख पूर्ण बघा. ...
ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था जवळपास शेतकऱ्यांवर अवलंबुन आहे. मात्र या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे व संतुलित नसलेल्या बाजारभावामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असल्याने आता बाजारपेठा थंडावल्या आहे. ...
या निर्णयाचा राज्यातील नागरी, ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांच्या सुमारे 3 कोटी ठेवीदारांना लाभ मिळणार आहे. तसेच सहकारी पतसंस्थांबाबत विश्वासार्हता वाढण्यास मदत होणार आहे. ...
पोस्ट खात्याने तरुणांसाठी कमाईची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी केवळ पाच हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. फ्रेंचायझीच्या माध्यमातून एका विश्वासार्ह संस्थेशी जोडले जात आयुष्यभर व्यवसाय करता येणार आहे. ...