वाडीवºहे : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान केल्याप्रमाणे जनतेने जनता कर्फ्यूस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ग्रामीण भागातदेखील त्याचे प्रतिबिंब उमटत असून, प्रत्येकाने आपले व्यवसाय आणि दुकाने बंद करून लोक घरांमध ...
आदिवासी समाजात मासिक पाळीदरम्यान महिलांना स्वत:च्या घरी न ठेवता कुरमा घरात ठेवले जाते. सदर खोली कच्च्या स्वरूपाची राहते. त्यामुळे पावसाळ्यात या कुरमाघरात विंचू, साप व इतर कीटक शिरण्याचा धोका राहतो. कायमस्वरूपी भिंत बांधल्यास हा धोका कमी होईल, ही बाब ...
चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात आज बांबू हॅन्डीक्राफ्ट व आर्ट युनिट तसेच बांबू प्लाय युनिटचे उदघाटन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, माजी आमदार प्रा. ...
महापौर राखी कंचर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १ वाजता मनपाच्या हिराई सभागृहात सर्वसाधारण सभेला सुरूवात झाली. यावेळी उपमहापौर तथा स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, उपायुक्त गजानन बोकडे, नगरसचिव के. एस. नेहारे व विषय समित्यांचे सर्व सभापती, आयुक ...
चिखलदरा तालुक्यातील हतरू हा अतिदुर्गम परिसर आहे. या परिसरातील अनेक गावे आजही विद्युत पुरवठा पोहोचला नसल्याने अंधारात चाचपडत आहेत. अनेक गावांना ये-जा करण्यासाठी रस्ता नाहीत. वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या सुविधांपासून येथील आदिवासी वंचित आहेत. या परिसरा ...
महागावात अनेक ले-आऊटमध्ये कोणत्याच नागरी सुविधा नाही. तरीही त्यांची दुकानदारी थाटात सुरू आहे. अनेक भागात नदी, नाल्याकाठी ले-आऊट निर्मिती करण्यात आली. मात्र निसर्गाचा समतोल बिघडला व जादा पाऊस कोसळला, तर अनेक ले-आऊट पाण्याखाली जाण्याची भीती आहे. ...