The Water Literacy Movement : बंधाऱ्यांचे खोलीकरण, उपसलेला गाळ शेतीमातीत टाकणे आणि जलसमृद्धीच्या धारेने दुष्काळाचा डाग पुसणे, या ध्येयातून चाळीसगावात सुरू झालेल्या मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा चळवळीच्या क्रांतीची ज्योत उत्तर महाराष्ट्रातील ७१ गावांमध्ये ...
Gram Panchayat Kam Band Andolan : सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदा करून ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतींत ९ जानेवारीला काम बंद आंदोलन करण्यात येण ...
शेतकऱ्यांनी कपाशीच्या अवशेषांपासून विविध उत्पादने तयार केली तर निश्चितच अधिक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच शेतकरी गटाने (Farmers Group) हा प्रक्रिया उद्योग (Cotton Waste Processing Unit) सुरू केला, तर यामुळे कापूस (Cotton) उत्पादक शेतकऱ्यांना (Farmer) अध ...
गोबरगॅसचा वापर करून दैनंदिन जीवनामध्ये इंधन म्हणून स्वयंपाकघरात त्याचा वापर सर्रास होत असे. तसेच गॅसनिर्मिती झाल्यानंतर उरलेल्या शेणापासून चांगल्या प्रकारचे शेणखतदेखील मिळत असे. मात्र, आता ग्रामीण भागातील पशुधन मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने गोबर गॅस न ...
जल जीवन मिशनअंतर्गत राज्यातील पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक असल्याने बहुकौशल्यावर आधारित प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गवंडीकम प्लंबर, मेकॅनिकल फिटर व इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर याप्रमाणे तीन नल जलमित्र यांची नेमणूक करण्याचा निर् ...
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या कृषी पर्यटन (agro tourism) श्रेणीमध्ये देशातील सर्वोत्कृष्ट गाव म्हणून दापोली (dapoli) तालुक्यातील कर्दे (karde) गावाची निवड करण्यात आली आहे. दिल्ली येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात सरपंच सचिन तोडणकर व त्यांच्या ...