कुटुंबाचा आधार असलेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्वा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. यापैकीच महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानाअंतर्गत राबविण्यात येत असलेली 'लखपतीदीदी' योजना महिला विकास व आर्थिक सक्षमीकरणासाठी 'नवी उमेद'च ठरली आह ...
मराठवाडा आणि विदर्भासारख्या भागांत दोन दशकांपासून हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सावकारी कर्जाच्या पाशात लाखो शेतकरी अडकून पडले आहेत. शेतकऱ्यांना पेरणी आणि इतर कर्जासाठी सावकारांकडे जावे लागते. हा प्रश्न दीर्घकाळ राबविण्यात आलेल्या आर्थिक व बैंक ...
शासनाच्या माध्यमातून गरजू लोकांना मोफत धान्याचा लाभ दिला जातो. त्यात अधिक पारदर्शकता येण्यासाठी हातांच्या बोटांचा थम घेतला जात होता. त्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या; त्यामुळे आता धान्य वाटप हे डोळ्यांचे स्कॅन करून करण्यात येत आहे. ...
vbg ram राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी विकसित भारत-गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) अर्थात व्हीबी-जी राम जी विधेयकाला रविवारी मंजुरी दिली. ...
मधमाशी संवर्धनातून निसर्गाचे रक्षण करणे, तसेच मध आणि मधमाश्यांपासून मिळणाऱ्या उत्पादनांवर प्रक्रिया व विक्री व्यवस्था निर्माण करून 'मधुपर्यटन' वाढवणे, या उद्देशाने 'उडदावणे' (ता. अकोले) या गावाची निवड करण्यात आली आहे. ...
shet raste yojana ग्रामीण भागातील शेत आणि पाणंद रस्त्यांची वाढती गरज लक्षात घेता, तसेच मनरेगा अंतर्गत कामांमध्ये येणाऱ्या अडचणींमुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून राज्यात शेतरस्ते योजना राबविण्याचे ठरवले आहे. ...
mukhyamantri gram samridhi yojana maharashtra ग्रामविकास विभागाने ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री ग्रामसमृद्धी योजनेची घोषणा केली. तिचा कालावधी दि. १७ सप्टेंबर ते दि. ३१ डिसेंबर असा आहे. ...