कुटुंबाचा आधार असलेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी सरकारकडून उमेद योजना राबविण्यात येते. राज्यात लाखो महिलांना लखपती दीदी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. ...
शाश्वत ग्रामीण उपक्रम-विशेषतःस्वयं-सहाय्यता गट (SHG) आणि शेतकरी उत्पादक संघटना (FPO) सर्वसमावेशक आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी एक आशादायक मार्ग दाखवतात. हे सामूहिक मॉडेल स्थानिक उत्पादन प्रक्रिया आणि विपणन वाढवू शकते. तसेच रोजगार निर्माण करू शकतात आण ...
राज्य सरकारने राज्यभरात पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेची अंमलबजावणी सुरू केली असून, आता भूमी अभिलेख विभाग असे पाणंद रस्ते नकाशावर दिसत असल्यास त्यांची नोंद सातबारा उताऱ्यावर करणार आहे. ...
महाराष्ट्राची शेतीची परंपरा पर्यटकांपर्यंत पोहोचवावी, यातून पर्यटकांची निसर्गाशी नाळ जोडली जावी, तसेच या क्षेत्रात तरुणांना रोजगाराची संधी मिळावी, या हेतूने महाराष्ट्र शासनाने कृषी पर्यटन धोरण राबविण्यास मान्यता दिली आहे. ...
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) स्थापन करण्यात आलेल्या महिला बचतगटांच्या विविध वस्तू आणि उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याकरिता राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये 'उमेद मॉल'ची उभारणी करण्यास २ जानेवारी रोजीच्या शासन ...
Mukhyamantri Samruddha Panchayat Raj Abhiyan Update सन २०२५-२६ या वर्षासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानास मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला आहे. ...