ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
आरटीआय हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निकालांद्वारे भाषणस्वातंत्र्य, प्रकाशनाचा अधिकार आणि माहितीचा अधिकार आपले हक्क असल्याचे स्पष्ट केले आहे. ...
राज्यभरातुन येणाऱ्या इंग्रजी शाळा संस्थाचालकामधून ११ उत्कृष्ट ट्रस्टी पुरस्कार , २२ उत्कृष्ट स्कुल पुरस्कार , १८ उत्कृष्ट मुख्याध्यापक पुरस्कार , ४४ शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहेत. ...
मुराद पटेल शिरवळ: खंडाळा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणा-या शिरवळ ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी बबनराव धायगुडे यांना माहिती अधिकाराअंतर्गत माहिती ... ...