पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांसद आदर्शग्राम योजनेत वाराणसी मंतदारसंघातील चार गावे दत्तक घेतली आहेत. मात्र, या चारपैकी एकाही गावात विकासाकामासाठी 1 रुपयांचाही खर्च करण्यात आला नाही. ...
देशात राज्यात गाजलेल्या अनेक घोटाळ्याच्या घटनांची पोलखोल करण्याचे काम माहिती अधिकार कायद्याने केले आहे. त्याचबरोबर विविध विभागाच्या अनेक आश्चर्यकारक माहिती या कायद्यामुळे उघडकीस आल्या आहेत. पोलखोल करणारा कायदा असल्याने, शासन व प्रशासनाची त्यामुळे गोच ...
नवीन आलेल्या सरकारने डिजिटल इंडियाचा गाजावाजा करीत सारे काही आॅनलाइन आणण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीतील प्रभावी शस्त्र म्हणून ओळखला जाणारा माहितीचा अधिकारही आॅनलाइन करण्यात आला. ...
माहितीच्या अधिकारात एका आरटीआय कार्यकर्त्याने जिल्हा परिषदेला शासकीय कार्यालयात देवीदेवतांचे फोटो लावणे व धार्मिक उत्सव साजरे करण्यावर बंदीबाबतची माहिती मागितली होती. यासंदर्भात जि.प.च्या जन माहिती अधिकाऱ्याने २३ एप्रिल २०१८ ला दिलेल्या माहितीत कार्य ...
गेल्या काही वर्षांपासून उपराजधानीत आर्थिक घोटाळ्यांचे प्रमाण वाढले आहे. मागील १० वर्षांत नागपुरात १७८ आर्थिक घोटाळे झाले. यातील ८६ घोटाळे ५० लाखांहून अधिक रकमेचे होते व यात ठकबाजांनी नागपूरकरांना ६६० कोटींहून अधिक रकमेचा चुना लावला. माहितीच्या अधिकार ...
बीसीसीआय आहे जी मैदानांची उभारणी आणि सामन्यांसाठी प्रत्येक राज्याकडून करसवलत घेण्यासाठी पायघड्या घालते; आणि आता ‘खासगी संस्था’ असल्याचा दावा करीत आहे. ...