रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
Virat Kohli News : दिल्लीविरुद्ध झालेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीने काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. ...