रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
Virat Kohli News : दिल्लीविरुद्ध झालेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीने काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. ...
आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणारा इशांत किशन हा आतापर्यंतच्या इतिहासातील तिसरा फलंदाज ठरला आहे. या स्पर्धेत यापूर्वी दोन फलंदाजांवर ९९ धावांवर बाद होण्याची नामुष्की ओढवली होती ...