यावेळी बसमध्ये ३५ प्रवासी होते. सुदैवाने या घटनेत कोणताही जीवितहानी झालेली नाही परंतु, गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा स्टार बसला आग लागल्याची घटना समोर आली असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...
राज्य सरकारने समृद्धीच्या बांधकामाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. त्यानंतर बांधकामाचा आढावा घेणाऱ्या बैठकीही झाल्या नाहीत. म्हणून समृद्धी महामार्गाचे क्वालिटी ऑडिट गरजेचे आहे, असे बावनकुळे म्हणाले. ...
मोठे रस्ते, त्यावर फ्लायओव्हर, वाहनांची गर्दी, वेगवान प्रवास, टोलचा भार हे सगळे मुंबई-ठाण्यातील रस्त्यांवर आहे. पण, नैसर्गिक विधीसाठी आवश्यक असलेली शौचालये मात्र नाहीत. ...