३१ मार्चपर्यंत कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील सर्व प्रकारच्या कारवाया मागे घेतल्या जाईल, असे महामंडळाने २५ मार्च २०२२ च्या परिपत्रकानुसार स्पष्ट केले आहे. ...
मुख्य मार्गावर बस सुरू झाल्या असल्या तरी ग्रामीण भागात बस अद्याप सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तातडीने बस सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे. ...
उत्तराखंड मार्गाद्वारे होणाऱ्या प्रवासामुळे केवळ वेळेचीच बचत होणार नाही, तर सध्याच्या प्रवाशांसाठी एक सहज आणि सुलभ रस्तेमार्गही निश्चित करण्यात येत आहे ...