लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नाशिक : शहरातील पुरातन पूल स्ट्रॅक्चरल आॅडिटच्या दृष्टिकोनातून योग्य असल्याचा निर्वाळा महापालिकेच्या वतीने देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात मात्र अनेक चांगल्या पुलांचे संरक्षक कठडे मात्र खराब असून, त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. ...
वाडीव-हे : पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून वाहनचालकांची अक्षरशा वाहन चलवतांना त्रेधा तिरपीठ उड़ते आहे.अनेक वेळा अपघात देखील झाले आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि लोकप्रतिनिधि यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांन ...
येवला शहरातील बऱ्याच रस्त्यांची दुरवस्था झाली असून, पालिका प्रशासनाने तातडीने किमान रस्ता दुरुस्तीची कामे हाती घेण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे. शहरातील रस्त्यांचा प्रश्न या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहिला आहे. याबरोबरच नगरपालिका बांध ...
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील रस्त्यांची चाळण झाल्याने याचा सर्वांनाच त्रास होत असल्याने रस्ते दुरुस्त न केल्यास या परिसरातील चाकरमान्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...
पाटोदा ते घोलपवस्ती, हनुमान वस्ती मार्गे धनगर जवळका या गावाला जोडणारा हा रस्ता आहे. ही गावे पाटोदा नगरपंचायतअंतर्गंत येतात. या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. ...
या मोहिमेअंतर्गत मुंबई शहर आणि उपनगरातील खड्डे लवकर भरण्यात यावेत म्हणून मुंबईकरांना आपआपल्या परिसरातील खड्ड्यांचे फोटो काढून महापालिका, एमएमआरडीए प्राधिकरणांसह रोड मार्चला पाठविण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ...
चंद्रावर पाणी आहे की नाही हे शोधण्यासाठी तेथे जाण्याची गरज नाही. वसई-विरारमधील जे खड्डेमय रस्ते आहेत, त्यात साचलेल्या पाण्यातून चालल्यानेही चंद्रावर पोहोचल्याचा अनुभव येईल. सध्या पावसाळ्यात वसई-विरारमधील खड्ड्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. ...