नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा बेलगाव कुऱ्हे ते व्हीटीसी या ८ किलोमीटर असणाऱ्या रस्त्याला दिशादर्शक फलक तसेच विजेची सोय नसल्यामुळे या रस्त्यावर महिनाभरापासून अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे ...
शिरवाडे वणी : शिरवाडे ते रानवड या नऊ किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत प्रलंबित असलेला महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिक, वाहनचालक व अन ...
Road Kolhpapur- फुलेवाडी रिंग रोड परिसरातील नागरीकांनी शनिवारी रस्त्याच्या मध्येच निधन, रस्ता मृत्यू पावला आहे असा फलक लिहून खराब रस्त्याला श्रद्धांजली वाहून येथील रस्ता करण्यासाठी अनोखे आंदोलन केले. ...
Road Safty, Road repaire : रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्रालयाने हा अहवाल जारी केला आहे. यानुसार रस्त्यांच्या डागडुजीसाठी केंद्राने सर्व राज्यांना 7500 कोटी रुपये देण्यात आले होते. ...
Wardha News वर्धा जिल्ह्यातील सेलडोह-सिंदी-सेवाग्राम या ३५३ (आय) राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने वाहनांना मोठ्या धुरळ्यातून मार्ग काढावा लागतो आहे. ...