पावसाला सुरुवात झाली नाही तोच दरड कोसळण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. सातारा-कास मार्गावर असलेल्या यवतेश्वर घाटात काही महिन्यांपूर्वीच सिमेंटचे संरक्षक कठडे उभारण्यात आले. परंतु घाटरस्ता खचत असल्याने कठड्यांचाच कडेलोट झाला. त्यामुळे यवतेश्वर घाटातून ...
किनवट-भोकर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ वरील कोठारी-हिमायतनगर या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असून निकृष्ट दर्जाचेही करण्यात येत आहे. सदर काम दोन वर्षांत पूर्ण करायचे होते. ...
बळीराज जलकुंभ ते आडगाव म्हसरूळ शिवरोडवर मोठी नागरी वसाहतीबरोबर वसतिगृह, पोलीस वसाहत शिवाय प्रशासकीय कार्यालयाकडे जाण्याचा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर नागरिकांचा मोठा राबता असतो. ...
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण करत असताना दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीकडून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. कणकवली व वागदे गाव जोडणाऱ्या गडनदी पुलाच्या जोडरस्त्याचा भराव पावसामुळे २० फूट खचला आहे. मात्र, महामार्ग ठेकेदारान ...