गेल्या दीड वर्षभरात अठरा जणांच्या निष्पाप वाहनचालकांचा बळी घेणारा अजंग- मालेगाव रस्त्याची सुधारणा कधी होईल असा प्रश्न विचारला जात होता. अजंग ते मालेगाव रस्त्याचा प्रवास जीवघेणा ठरत अनेक लहान-मोठ्या अपघातांना दररोज निमंत्रण मिळत होते. यामुळे सर्वत्र स ...
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील गोदावरी नदीच्या पुलावरून ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली गोदावरी नदीत कोसळली. ही घटना शुक्रवारी (दि.२१ फेब्रुवारी) सायंकाळी घडली. ...
येवला तालुक्यातील मुखेड रस्त्यावरील मुखेड-खडकीमाळ (मानोरी बुद्रुक) या दोन किलोमीटर रस्त्याच्या अंतराचे नव्याने खडीकरण करून डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे. मात्र, सदर रस्त्याचे सुरू असलेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्र ार मानोरी बुद्रुक व मुखे ...
नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून जगातील सर्वात वाईट वाहतूक व्यवस्थेचा देश, हा आपल्या देशाच्या माथ्यावर लागलेला डाग धुण्यासाठी स्वत:ला बदलले पाहिजे! ...
दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी व अंबानेर अशा दोन ग्रामपंचायतीला जोडणाऱ्या अंबानेर-जिरवाडे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. जिरवाडे येथील ग्रामस्थांना प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ...
विक्रमी बस मार्गावर आणून प्रवाशांना सुखद धक्का देणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाचा दुसरा बस डे संत तुकाराम बीज म्हणजे दि. ११ मार्च रोजी होणार आहे. या दिवशीही १८०० हून अधिक बस मार्गावर आणून २ कोटी रुपये उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्याचा संकल्प पीएमपी प ...