देसाईगंज शहराच्या मध्यवर्ती भागातून रेल्वे मार्ग गेल्याने शहराचे दोन भागात विभाजन झाले. पूर्वेकडील भागातून शहराच्या पश्चीम भागात जाण्यासाठी भूयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे पूर्वी असणारे रेल्वे फाटक तसेच कुरखेडा व लाखांदूर बाजूकडील मार् ...
महापुराचे पाणी हरिपूर गावात शिरले होते. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. त्यातच पुलाला जोडणाºया रस्त्याला जिल्हा मार्गाचा दर्जा दिल्याने शेतजमिनी व घरे बाधित होण्याची भीती ग्रामस्थांना आहे. हरिपूर ग्रामस्थांनी याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्य ...
येवला : भाऊबंदकीच्या वादात अडलेला देवळाणे-गवंडगाव अशा दोन स्वतंत्र गावांना जोडणारा रस्ता अखेर मोकळा झाल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची मोठी सोय झाली आहे. विशेष म्हणजे दिवाणी न्यायालयात वाद असतांना त्या वादाच्या गटातील रस्ता सोडून गट नंबर ९ लगत गट ...
उमरखेड येथून हा राष्ट्रीय महामार्ग क्र.६१ गेला आहे. उमरखेड आणि महागाव तालुक्यात बांधकाम कंपनीतर्फे सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार केला जात आहे. काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे तयार झाला. मात्र अल्पावधीतच त्याला तडे गेले आहे. ...
आमगाव तालुक्यातील महारीटोला, शंभुटोला ते माल्ही या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत कंत्राटदाराच्या माध्यमातून सुरू आहे. रस्ता बांधकामात डांबराचा वापर कमी प्रमाणात केला जात आहे. गिट्टी देखील निकृष्ट दर्जाची वापरली जात आहे. त् ...
आमदार केचे यांनी तत्काळ रस्ता कामाची पाहणी करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना दिल्या. अर्थसंकल्पीय बजेट २०१८-१९ अंतर्गत ५०/५४ मधून ७ कोटी रुपयांच्या रस्ता कामाला मंजुरी मिळाली होती. त्यानुसार रस् ...