रिसोड : तालुक्यातील कंकरवाडी आणि बोरखेडी येथे निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेत. भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस सुनिल कायंदे यांनी दोन्ही गावांत स्वखर्चाने कूपनलिका खोदून ग्रामस्थांला पाणीटंचाईच्या काळात मोठा दिलासा दिला आहे. ...
रिसोड - रिसोड तालुक्यातील तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना आणि प्रस्ताव पाठवूनही तातडीने मंजूरी मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपिट करावी लागत आहे. ...
रिसोड: किमान आधारभूत किंमतीनुसार नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदी करण्यासाठी १५ मे पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. मात्र, तूर साठवणूकीसाठी पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध नसल्याने विहित मुदतीत तूरीची खरेदी होणार की नाही याबाबत साशंकता आहे. ...
रिसोड: मागील १० दिवसांपासून रिसोड शहरात उन्हाचा पारा चांगलाच चढत आहे. त्यामुळे नागरिक गर्मीने हैराण झाले असून, घशाला पडलेली कोरड मिटविण्यासाठी ते थंडपेयांचा आधार घेत असल्याने थंडपेयांच्या दुकानांवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ...
वाशिम : जिल्ह्यातून गौणखनिजाची राजरोस चोरी होत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याकामी महसूल विभागाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. ...
वाशिम : अतिविशेष मिशन इंद्रधनुष मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १५ गावांतील अर्धवट लसीकरण झालेल्या तसेच लसीकरण न झालेल्या ० ते २ वर्षे वयोगटातील बालकांना २३ एप्रिल रोजी लसीकरण करण्यात आले. ...