मल्टीस्टेट आणि को-ऑपरेटिव्ह बँका रिझर्व्ह बँकेच्या कक्षेत आणण्याचा केंद्र सरकारचा निर्णय चांगला आणि ग्राहकाभिमुख आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेने प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा उभारावी, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे विदर्भ अध्यक्ष श्यामकांत पात्री ...
आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास य़ांनी ईएमआय दिलासा देण्याची सूचना बँकांना केली होती. यावर बँकांनी ग्राहकांना ईएमआय दिलासा देतानाच त्यावरील व्याजाचा हिशेब दिला होता. तो आतबट्ट्याचा होता. ...
लॉकडाऊनमुळे सध्या भारताची अर्थव्यवस्था गंभीर संकटात सापडली आहे. मात्र, अशा संकटाच्यावेळी भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा देणारी एक बातमी आली आहे. ...
गेल्या दोन महिन्यात रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये २.५० टक्के कपात केल्याने सध्या रेपो रेट ४ टक्क्यांवर आला आहे. परिणामी बँकांनी ठेवी व कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. परंतु कर्जाला उठाव नाही, अशी माहिती नागपुरातील अनेक बँकांच्या उच्च अधिकाऱ्यांनी दि ...