‘१९६५च्या भारत पाकिस्तान युद्धात पंजाब लगतच्या सरहद्दीवर झालेल्या घनघोर संघर्षात शहीद सैनिक कोंडाजी लक्ष्मण मालुंजकर यांना २ आॅक्टोबर १९६५ ला वीरगती प्राप्त झाली.’ ...
देहूरोडसह पवन मावळातील विविध गावांमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी कवायती, सांस्कृतिक कार्यक्रम, साहसी प्रात्यक्षिके सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. ...
कोणत्याही लढाईत सूर्यास्तानंतर सैनिक हत्यारे ठेवून आपापल्या कॅम्पमध्ये परततात. त्या वेळी एक संगीतमय समारंभाचे आयोजन केले जाते, यालाच ‘बीटिंग रिट्रीट’ असे म्हटले जाते. जगभरात ही परंपरा पाळली जाते. ...
राजपथावर झालेल्या यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राने बाजी मारली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाने प्रथमच तीनही प्रकारात प्रथम क्रमांक पटकावित सर्वोत्तम कामगिरी नोंदविली आहे ...
निगडी येथील भक्ती आणि शक्ती यांचा अनोखा संगम असलेल्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने देशातील सर्वाधिक एकशे सात मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण झाले असल्याने देशाप्रति राष्ट्रप्रेमाची भावना प्रत्येक शहरवासीयाच्या मनात वृद्धिंगत होण्यास मदत होणार असल्य ...