ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
मनुष्य पैसा व संपत्ती असतानाही समाधानी होऊ शकत नाही, कारण त्याचे मन स्थिर नसते. मन हे चंचल आणि चपळ असल्याने मनुष्य नेहमी असमाधानी असतोे. अशा चंचल व चपळ मनावर प्रभुत्व मिळविल्यास समाधान प्राप्ती शक्य असून, त्यासाठी संंतांनी दाखविलेला अध्यात्माच्या मार ...
इज्तेमाई शादीयां कमिटीच्या माध्यमातून जिल्ह्यातील मुस्लीम समाजातील ९३ गरीब आणि अनाथ मुला-मुलींचा सामुदायिक निकाह सोहळा रविवारी पर पडला. सामाजिक कार्यकर्ते व दानशूर व्यक्तींचा या आयोजनात मोलाचा सहभाग होता. ...
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावाचे आराध्यदैवत श्री रेणुकामाता यात्रोत्सवास शुक्रवारी (दि.२७) उत्साहात प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्र म पार पडणार आहेत. ...
त्र्यंबकेश्वर शहरात ग्रहण काळात तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर, कुशावर्त परिसरात विविध धार्मिक विधी करण्यात आले. ग्रहण सुटल्यानंतर भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी तसेच कुशावर्त तीर्थ येथे स्नानासाठी गर्दी केली होती. ...