‘न करिता सद्गुरुंचे भजन, नोव्हे भव वृक्षाचे छेदन, जरी कोटी कोटी साधन, आणे आण केलीया’ या एकनाथी भागवतातील एकच ओवीतून सद्गुरुंच्या नामाला किती मोठे महत्त्व आहे हे लक्षात येईल. म्हणूनच सद्गुरुंच्या नामाचा आणि सद्गुरुंच्या कामाचा कधीही विसर पडू देऊ नका. ...
आगारटाकळी परिसरातील श्री गोमय मारुती देवस्थान मठाचा तीनदिवसीय जीर्णोद्धार सोहळा संत-महात्मे व मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असून बुधवारी (दि.८) कळस आणि महावस्त्राचे स्वागत करण्यात आले. ...
त्रिपुरी पौर्णिमा आणि कार्तिक महोत्सवाच्या सोहळ्यानिमित्त गुरुवारी शहरातील काळाराम मंदिरासह सर्व मंदिरे आणि गोदाकाठ दीपोत्सवाने झळाळून निघाला होता. हजारो नाशिककरांनी त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त भक्तिभावाने पारंपरिक पाेषाख परिधान करून गोदाकाठी दीप प्रज्व ...
सिन्नरचा ऐतिहासिक व धार्मिक ठेवा असलेल्या पुरातन गोंदेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाच्या मंद उजेडात गोंदेश्वर मंदिर उजाळून निघाले होते. पणती पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात हजारों पणत्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालेल्या गोेंदेश्वर मं ...
कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वच मिरवणुकांवर बंदी असल्याने यावर्षीही कार्तिकी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर भगवान त्र्यंबक राजाचा रथ गावात मिरवण्याऐवजी मंदिरासमोर आकर्षकरित्या सजवून उभा करण्यात आला होता होता. यावेळी भाविकांनी रथाचे मनोभावे दर्शन घेतले. दरम ...
त्र्यंबकेश्वर येथे कार्तिक शुद्ध पौर्णिमेला निघणाऱ्या भगवान त्र्यंबकराजाच्या रथोत्सवाच्या मिरवणुकीला प्रशासनाने तोंडी परवानगी नाकारल्याने देवस्थानसह भाविकांचा हिरमोड झाला आहे. दरम्यान, प्रशासनाकडून अद्याप लेखी सूचना प्राप्त झाल्या नसल्याने देवस्थान स ...
National Inter-Religious Conference : 'लोकमत'ने आयोजित केलेल्या राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत विविध धर्मांच्या आचार्यांच्या उपस्थितीत 'सामाजिक सौहार्द्राबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका' या विषयावर महामंथन होणार आहे. ...