गेल्यावर्षी भारतात नारळाच्या उत्पादनात ५० टक्के घट झाल्यामुळे यंदा सणासुदीत नारळ महाग होण्याचे संकेत आहेत. सध्या किरकोळमध्ये २० रुपयांचे नारळ ३० रुपयांना मिळत आहे. पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढल्यामुळे भाव आणखी वाढणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ...
निमित्त होते, श्री श्याम सेवा मंडळ ट्रस्टच्या वतीने गंगापूररोडवरील नक्षत्र लॉन्समध्ये रविवारी (दि.२९) खाटूधामच्या श्री श्यामबाबा यांचा झुला महोत्सवाचे. यावेळी श्री श्यामबाबा यांचा आकर्षक फुलांचा दरबार लक्षवेधी ठरला. ...
कामठी येथील ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरच्या पॅगोडावर बसवण्यासाठी म्यानमार (ब्रह्मदेश) येथून छत्री आली आहे. म्यानमारमध्ये पॅगोडावर विशिष्ट प्रकारची छत्री बसवण्याची परंपरा आहे. त्यामुळे याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त आहे. गुुरुपौर्णिमेच्या दिव ...
जालन्याचे आराध्य दैवत असलेल्या आनंदी स्वामी महाराजांची पालखी मिरवणूक आषाढी एकादशी निमित्त परंपरागत उत्साहात काढण्यात आली. सकाळी ९ वाजता निघालेली ही पालखी रात्री उशिरा मंदिरात पोहचली ...
इमारतीवरून होणारी पुष्पवृष्टी... रांगोळीने सजविलेले रस्ते... विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकांनी आणलेली रंगत... रविवारी (दि.२२) सकाळी अशा मंगलमय वातावरणात अध्यात्मयोगी आचार्य विशुद्धसागरजी गुरुदेव यांनी शहरात प्रवेश केला तेव्हा उपस्थित शेकडो श्रावक-श्राव ...
आषाढ महिना आला की वारकऱ्यांना पंढरपूरच्या वारीचे वेध लागते. त्या वाटेने लागलेल्या वारकऱ्यांना टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचे नामस्मरण करताना देहभान हरपल्याचा भास होतो, म्हणूनच संतांनीही नामस्मरणालाच अधिक महत्त्व दिले. नामस्मरणात रंगलेला सांसारिक ...