पाप रसिकता घटणे हेच उपधानचे खरे लक्ष्य असून, जीवनात महान गुण कृतज्ञता आहे. कृतज्ञता म्हणजे आपल्यावर केलेल्या उपकारांनी जाण ठेवणे होय, असे प्रतिपादन जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले. ...
वसमत तालुक्यातील बाराशिव हनुमान यात्रेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. मंगळवारी पहाटे चार वाजता महापूजा करून दर्शनाला सुरुवात झाली. भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी जिल्हाभरातील शिवप्रेमी सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात ७७ ठिकाणी शिवरायांची मिरवणूक ढोलताशाच्या गजरात निघणार आहे. ...
महासांगवी संस्थानला ह.भ.प. राधाताई सानप यांनी आपल्या कर्तृत्वाने वैभव व प्रतिष्ठा मिळवून दिली. हे संस्थान संस्कृती जोपासणारे अधिष्ठान व्हावे. त्यासाठी आपण कटीबध्द असल्याची ग्वाही राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. ...
श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही माघ मास जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ करण्यात आला आहे. जन्मोत्सवानिमित्ताने सायंकाळी रामकुंडावर दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम होणार ...