संकष्टी चतुर्थीनिमित्त येथील राजुरेश्वर संस्थानला भाविकांकडून ६ लाख १२ हजार ३९२ रूपयांची देणगी मिळाल्याची माहीती संस्थानचे अध्यक्ष तथा भोकरदनचे तहसिलदार संतोष गोरड यांनी दिली. ...
अखिल भारतीय महानुभाव परिषदेची त्रैमासिक बैठक रविवारी (दि.२१) राष्ट्रीय स्तरावरील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आयोजित केली आहे. बैठक श्री पंचकृष्ण लॉन्स, कोणार्कनगर येथे होणार आहे. ...
सिंधी समाजामध्ये धार्मिक महत्त्व असलेल्या चालिहा या धार्मिक व्रताला सोमवार, दि.२२ जुलैपासून प्रारंभ होणार आहे. या व्रताच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वर्किंग कमिटीचे अध्यक्ष आनंद कुकरेजा व ट्रस्टचे अध्यक्ष वास ...
समाजात माणुसकीची ज्योत तेवत ठेवण्याच्या प्रयत्नात राहावे, एकोप्याने राहिल्याने समृद्धी नांदत असते, असे प्रतिपादन प.पू. भास्कर महाराज देशपांडे (भाऊ) यांनी केले. ...
परिसरातील शाळा, महाविद्यालय व विविध संस्थांच्या वतीने गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते़ ...
आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली आहेत, अशा मुनींना वंदन करण्याचा व त्यांच्याप्रति कृतज्ञतेच्या भावनेतून पूजा करण्याचा हा मंगलमय दिवस असतो. भारतीय वैदिक संस्कृतीमध्ये गुरु-शिष्याचे न ...
मनुष्याने आपल्या जीवनात धर्माला हृदयात स्थान देण्याची गरज आहे़ मोहमयी संसारात गुंतून राहण्याऐवजी त्यातून बाहेर पडा, मोक्षाच्या मार्गाकडे वाटचाल करा, असे प्रतिपादन प़ पू़ डॉ़ समकितमुनीजी म़सा़ यांनी केले़ ...