२५ ऑगस्टला अनुराधा नक्षत्र सुरू होत असल्याने याच दिवशी महालक्ष्मी-गौरीची स्थापना करणे योग्य असेल, अशी माहिती आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी दिली आहे. ...
त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने भगवान श्री चक्रधरस्वामी अष्टम शताब्दी जयंती महोत्सवास गुरुवारी अंजनेरी, ता. त्र्यंबकेश्वर येथे उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त व्याख्यान सत्रासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ...
ब्राह्मणगाव : हरितालिका म्हटली की सुवासिनींची शिवमंदिरात पूजेसाठीची धावपळ पहायला मिळते. मात्र यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता व प्रशासनानेही गर्दी न करण्याचे आदेश दिल्याने सुवासिनींनी घरासमोरच हरितालिकेचे पूजन केले. ...