आषाढ एकादशीपासून सात्विकतेचा काळ मानला जाणारा चातुर्मासाचा होणारा प्रारंभ, तसेच हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील दीप अमावस्येच्या निमित्ताने रविवारी रीतिपरंपरा पाळल्या जाणाऱ्या घरांमध्ये घरातील दिव्यांचे पूजन करण्यात आले, तसेच पुरणापासून बनविलेल्या ...
दान, क्रोध, श्रद्धा व सत्य याचे लहानपणापासून शिक्षण दिले तर वेदांची परंपरा टिकून राहील. वैदिकांबद्दल श्रद्धा बाळगायला हवी. कोणत्याही प्रकारचे कर्म करताना वेदांचा संबंध येतोच. आज वेदांची परंपरा लुप्त होत चालली असून, भविष्यात वेदांचे संरक्षण होणे गरजेच ...