नोकरी करणारी सासू हवी, अशी मागणी उपवर मुलींनी केली तर नवल नाही, नोकरदार सासुबाई सुनेला अधिक समजून घेते, असे अभ्यास सांगतात! लग्न ठरण्याच्या वयातल्या, उत्तम शिकलेल्या बहुतेक सगळ्या भारतीय मुलींच्या मनात एकच प्रश्न असतो. ...
ख्यातनाम विधिज्ञ हरीश साळवे यांनी वयाच्या 68 व्या वर्षी लग्न केले. साठीनंतर विवाह करण्यात गैर काय, यावर चर्चा होऊ लागली आहे. साठीनंतरच्या सहजीवनाकडे समाजाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे... ...