हेमामालिनी आणि संजीव कुमार यांच्यात कधी काळी फुललेलं नातं अनेक कारणांमुळे आणि गैरसमजांमुळे अधुरं राहिलं... हेमा मालिनी सांगत आहेत, तेच कारण होतं का ज्यामुळे संजीव कुमार यांचं कधीच लग्न होऊ शकलं नाही ? ...
सच कहूँ तो आणि रिग्रेट्स, नन ही अनुक्रमे नीना गुप्ता आणि डॉली ठाकूर यांची आत्मचरित्रं. ती गोष्टी सांगतात, नात्यांच्या, माणसांच्या आणि दोन सेल्फ मेड बाईच्या जगण्याच्याही! ...
रात्री १०: ३० वाजले की भारतातल्या बहुतांश स्त्री वर्गाला आपसूकच टिव्हीसमोर ओढून आणणारी 'क्योंकी साँस भी कभी बहू थी...' या मालिकेतली 'तुलसी' आणि मालिकेची निर्माती एकता कपूर.... प्रचंड यशस्वी जोडी.इतक्या वर्षांनीही त्यांची दोस्ती टिकून आहे, त्या दोघी आ ...
अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची दिवाळी यंदा खूपच स्पेशल असणार आहे. याचं कारण भलतंच गोड असून आपल्या कुटूंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी संकर्षण खूपच जास्त एक्साईटेड आहे. ...
Princess Mako of Japan : जपानचं राजघराणं सध्या अशाच एका कारणानं जगभरात चर्चेत आहे. जपानची तीस वर्षीय राजकन्या माको हिनं गेल्याच आठवड्यात राजघराण्याशी संबंधित नसलेल्या एका सर्वसामान्य तरुणाशी विवाह केला. ...