ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
बायकांच्या मनात काय सुरू आहे, ते ब्रह्मदेवही ओळखू शकत नाही, नवऱ्याला ते ओळखणं दूरच! म्हणून तर संसारात पडल्यावर भांड्याला भांड लागतं म्हणतात, ते यासाठीच! बायका आपल्या मनातलं सांगत नाहीत आणि पुरुषांना ते ओळखता येत नाही, तरी त्यांनी ते न सांगता समजून घ् ...
Relationship Breakup तरुण जोडपी पटापट प्रेमात पडतात तशीच पटापट ब्रेकअपही करतात. असा ब्रेकअप झाला आणि पुन्हा त्याच जोडीदाराची आठवण छळायला लागली तर काय करायचं? ...