कोणतंही नातं चांगलं, आनंदी ठेवण्यासाठी त्या नात्यात भांडणाला काही जागा नसते. पण जेव्हा दोन जण एकत्र येतात तेव्हा काहीना काही कारणावरून भांडण होतच असतं. ...
सध्या भारतामध्ये लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा ट्रेन्ड आहे. यामागे प्रत्येकाचं कारण वेगवेगळं असतं. पण झारखंडच्या गुमला जिल्ह्यामध्ये लोक नाइलाजास्तव लिव्ह इनमध्ये राहतात. ...