कल्याण पूर्वेत सूचक नाका आरपीआयचे जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनवणे यांच्या तर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तारपार्टीमध्ये मुस्लीम बांधवांसह, हिंदू, बौद्ध इतर समाजाच्या लोकांनी देखील सहभाग घेतला होता. ...
मुंबईला ‘स्वप्ननगरी’ म्हटलं जातं. डोळ्यात असंख्य स्वप्नं घेऊन दररोज अनेकजण या शहरात येत असतात. इथल्या चित्रपटसृष्टीचं, ग्लॅमरच आकर्षण अनेकांना असतं. ...