ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
रवींद्र वायकर Ravindra Waikar मुंबईतून चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. २००६ ते १० या कालावधीत ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २००९ पासून सलग तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले. २०१४ ते २०१९ या कालावधीत वायकर यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती. Read More
Anil Parab, Pratap Saranaik, Anil Deshmukh, Ajit Pawar's relatives, Hasan Mushrif, Bhavana Gawli, Arjun Khotkar आणि Prajakt Tanpure यांच्यानंतर EDने आपला मोर्चा Shiv Senaच्या आणखी एका आमदाराकडे वळवलाय. मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांचे अत्यंत विश्वा ...