जोपर्यंत शेतकऱ्यांचा प्रश्न राजकीय होणार नाही, तोपर्यंत समस्या सुटणार नाहीत. आता हे आंदोलन राजकीयच अर्थात या भाजपा शासनाच्या विरोधात असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले. ...
वाटाघाटी फिस्कटल्यास शेतकरी हितास्तव ‘स्वाभिमानी’ वेळप्रसंगी स्वबळावर लढणार, असे घणाघाती प्रतिपादन ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथे रविवार, २३ डिसेंबरला केले. ...
बुलडाणा: शेतकºयाला चांगले दिवस यावे व तो सुखी व्हावा, म्हणून बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ८ नोव्हेंबर रोजी बलीप्रतिपदेच्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बैलजोडी व नांगराची पुजा करण्यात आली. ...
सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असे प्रतिपदान स्वाभीमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी धामणगाव बढे येथे केले. ...
देश व राज्यातील भाजपचे सरकार फसवे असून, त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी आगामी निवडणुका या मतदान पत्रिकेवर घ्याव्यात, असे आव्हान स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी पत्रकार बैठकीत दिले. तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार ...
अलीकडे खेडयामध्ये गावपुढाऱ्यांची संख्या वाढत असल्याने ग्रामसेवकांच्या कामात मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप वाढत असून ग्रामसेवक नोकऱ्यांचा राजीनामा देत असल्याचे प्रतिपादन स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथे केले. ...
भाव न देणाºया डेअरी विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाली असून, प्रसंगी अशा डेअरींचे दूध संकलन केंद्रच उद्ध्वस्त करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे. ...