गतवर्षी जिल्ह्यात ६० ते ७० टक्के हापूस पीक आले होते. मात्र हवामानातील बदलामुळे यावर्षी हापूसचे पीक हे गतवर्षीच्या तुलनेत कमी येईल, असा अंदाज या क्षेत्रातील जाणकार प्रसन्न पेठे यांनी व्यक्त केला आहे. सध्या हापूस कलमांना अत्यल्प प्रमाणात मोहर आला आहे. ...
गणपतीपुळे परिसरात मंगळवार, दिनांक ७ नोव्हेंबर रोजी अंगारकी चतुर्थीनिमित्त मोठी गर्दी होणार असून, घाटमाथ्यावरुन मोठ्या प्रमाणात भाविक गणपतीपुळेत दाखल होणार आहेत. यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज झाले असून, गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच भाविकांना कोणता ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात नाट्य मंडळांनी या स्पर्धेत भाग घेतला असल्याने सिंधुदुर्गातील नाट्य चळवळ अधिकच जोमाने वाढते आहे हे यावरून स्पष्ट होत आहे. ...
रत्नागिरीे येथील विठ्ठल मंदिरातील एकादशी उत्सवानिमित्त गिनीज बुकमध्ये नोंद असलेली राजश्री जुन्नरकर हिने विठ्ठल मंदिर ते गवळीवाडा व परत विठ्ठल मंदिर अशी सलग पाच तास रस्त्यावर रांगोळी काढली. हे दृष्य पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी रात्री गर्दी केली होती. ...
तीन दिवस लपंडाव खेळल्यानंतर आज एस.टी ने देवरुख आगाराची मिडीबस येडगेवाडीत पाठवली मात्र तीन दिवस ही मिडीबस बंद करण्याचे कारण गुलदस्त्यातच आहे. विद्यार्थ्यांच्या तीन दिवसाच्या शाळेच्या नुकसानीच्या कालावधीत राज्य परीवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांकडू ...
मंडणगड तालुक्यातील वेरळ येथील वडाप व्यावसायिक राजाराम बाळकृष्ण चव्हाण (४५) यांचा तीन अज्ञात दुचाकीस्वारांनी मंगळवारी सकाळी ९.३० ते सायकांळी ६.१५ यावेळेत धारदार शस्त्राने खून केला. ...
मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला वेग देण्याच्या दृष्टीने भूसंपादन झालेल्या जागेतील घरे खाली करण्याची नोटीस घरमालकांना बजावण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यातील १३ गावांतील १७७ घरमालकांना नोटीस बजावताना घर खाली करण्यास सात दिवसांची मुदत देण्यात आली ...