लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

राजापूर तालुक्यात नाणार येथे होणारा ग्रीन रिफायनरी पर्यावरणाला बाधक नाही : प्रमोद जठार - Marathi News | Rajpur taluka does not have any resistance to Green Refinery ecosystem in Nahan: Pramod Gathar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राजापूर तालुक्यात नाणार येथे होणारा ग्रीन रिफायनरी पर्यावरणाला बाधक नाही : प्रमोद जठार

गिर्ये-रामेश्वर येथे जागतिक दर्जाचे बंदर होणार असून त्यासाठी त्याठिकाणी जमीन हस्तांतरित करण्यासाठी शासनाने नोटीस काढलेली आहे. ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा राजापूर तालुक्यात नाणार येथे होणार असून हा प्रकल्प पर्यावरणाला बाधक ठरणारा नसल्याची माहिती माजी आम ...

रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी कुवारबावची मोजणी पुन्हा स्थगित - Marathi News | Ratnagiri - Nagpur National Highway again quarantined counting for quadruple | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी कुवारबावची मोजणी पुन्हा स्थगित

रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी कुवारबाव बाजारपेठेतील जागेची ११ ते १३ डिसेंबर रोजी होणारी मोजणी लांबणीवर गेली आहे. कुवारबाव व्यापारी संघाचे शिष्टमंडळ बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना मुंबईत जाऊन भेटले. आमदार उदय सामंत यां ...

कमी पटसंख्येमुळे रत्नागिरीतील १८८ शाळांना लागणार कुलुप - Marathi News | Lack of 188 schools in Ratnagiri due to low scarcity | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कमी पटसंख्येमुळे रत्नागिरीतील १८८ शाळांना लागणार कुलुप

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ० ते १० पटसंख्येच्या १८८ प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करावे, असा आदेश शासनाने दिला आहे. या विषयावर झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत जोरदार चर्चा झाली़ ...

परजिल्ह्यातील बोटींचा परतीचा भोंगा वाजला, रत्नागिरी किनारपट्टी सुरक्षित, तामिळनाडूच्या ३० नौका थांबणार - Marathi News | The boats in the sub-basin flutter, Ratnagiri coastline will be safe, Tamil Nadu 30 boats will stop | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :परजिल्ह्यातील बोटींचा परतीचा भोंगा वाजला, रत्नागिरी किनारपट्टी सुरक्षित, तामिळनाडूच्या ३० नौका थांबणार

आखी वादळाचा धोका संपल्याने जिल्ह्याच्या विविध बंदरात आश्रयाला आलेल्या मासेमारी नौका आता परतू लागल्या आहेत. केरळचे सहाय्यक संचालक (मत्स्य विभाग) डॉ. दिनेश चेरूवात यांनी जिल्हा प्रशासनाला भेट दिल्याने या राज्यातील २४ बोटींना परतण्याची परवानगी देण्यात आ ...

आझाद मैदानात राजापुरातील रिफायनरी प्रकल्पग्रस्तांचं धरणे आंदोलन - Marathi News | Protest against Refinery Project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आझाद मैदानात राजापुरातील रिफायनरी प्रकल्पग्रस्तांचं धरणे आंदोलन

राजापूरच्या तेल शुद्धीकरण कारखान्याला ( रिफायनरी ) कोकणातील जनतेने प्रखर विरोध केला आहे. ...

रत्नागिरीत बालकुमार साहित्य संमेलन मुलांच्या उत्साही प्रतिसादात पडले पार - Marathi News | Baljumar Sahitya Sammelan in Ratnagiri fell in enthusiastic response to children | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :रत्नागिरीत बालकुमार साहित्य संमेलन मुलांच्या उत्साही प्रतिसादात पडले पार

रत्नागिरी - शहरानजीकच्या कुवारबाव येथे जागुष्टे प्रशालेत दुसरे बालकुमार साहित्य संमेलन मुलांच्या उत्साही प्रतिसादात पार पडले. संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक ... ...

वादळी वातावरण कधी निवळणार, याकडे आता रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांची नजर - Marathi News | Now the stormy atmosphere will go away, now the fishermen in Ratnagiri district look | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वादळी वातावरण कधी निवळणार, याकडे आता रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांची नजर

रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारी बंदरांमध्ये मच्छीमारी नौकांची मांदीयाळी होती. ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर सर्व नौका बंदरांमध्ये नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. वादळी वातावरण कधी निवळते याकडे आता मच्छीमारांचे लक्ष आहे. मात्र मच्छीमारी ठप्प झाल्याने बाजार ...

पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा पिक धोक्यात, ढगाळ वातावरणामुळे मोहोराला बुरशीचा धोका - Marathi News | Due to the risk of mango crops in Ratnagiri district due to cloudy weather, Mohora faces danger of fungus | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा पिक धोक्यात, ढगाळ वातावरणामुळे मोहोराला बुरशीचा धोका

ओखी चक्रीवादळ सध्या सुरतच्या दिशेने जात असले तरी सोमवारपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस बरसत आहे. वास्तविक रविवारपासून वातावरणात बदल झाला आहे. थंडीचे प्रमाण कमी झाले असून, ढगाळ वातावरण, तसेच सरीवर सरी कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. ...