लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी येथे ट्रक उलटून दोघे जागीच ठार - Marathi News | Two killed on the spot after truck overturns at Bavandi on Mumbai Goa highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी येथे ट्रक उलटून दोघे जागीच ठार

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी पुलाच्या अलीकडे उतारात वळणावर ट्रकवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात चालक आणि क्लिनर जागीच ठार ... ...

मार्चच्या पहिल्या आठवड्यात कशेडी बोगदे खुले होणार, सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी दिली माहिती - Marathi News | Kashedi tunnels will be opened in the first week of March, Public Works Minister informed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मार्चच्या पहिल्या आठवड्यात कशेडी बोगदे खुले होणार, सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी दिली माहिती

गळतीचा धाेका नाही ...

२१ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर, कोणत्या बालनाट्याने मिळविला प्रथम क्रमांक.. वाचा सविस्तर - Marathi News | Little Children Father Story wins first place in 21st Children's State Drama Competition | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :२१ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर, कोणत्या बालनाट्याने मिळविला प्रथम क्रमांक.. वाचा सविस्तर

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित २१ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा निकाल जाहीर झाला ... ...

ऑपरेशन टायगरचा तिसरा टप्पा लवकरच - मंत्री उदय सामंत - Marathi News | Third phase of Operation Tiger coming soon says Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ऑपरेशन टायगरचा तिसरा टप्पा लवकरच - मंत्री उदय सामंत

रत्नागिरी : ऑपरेशन टायगर मोहिमेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेच्या दोन टप्प्यांत रत्नागिरीत अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ... ...

जनतेचे रक्षण करणारे पोलिस आधुनिकच हवेत : उदय सामंत; रत्नागिरी पोलिस दलामार्फत व्हीएमएस प्रणाली सुरू - Marathi News | The police protecting the public needs to be modern says minister Uday Samant VMS system launched by Ratnagiri Police Force | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जनतेचे रक्षण करणारे पोलिस आधुनिकच हवेत : उदय सामंत; रत्नागिरी पोलिस दलामार्फत व्हीएमएस प्रणाली सुरू

रत्नागिरी : जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांना आधुनिक केले पाहिजे. त्यांना सुविधा दिल्या पाहिजेत. त्याचबरोबर त्यांच्यावरचा ताण कमी केला पाहिजे. ... ...

गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या सांगलीतील एकाचा मृत्यू  - Marathi News | A man from Sangli who came for tourism in Ganapatipule died | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या सांगलीतील एकाचा मृत्यू 

रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या सांगलीतील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री घडली. सचिन बबन ... ...

राजापूरमधील कळसवली ग्रामपंचायत रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान - Marathi News | Kalasawali Gram Panchayat in Rajapur is the first in Ratnagiri district to launch Sant Gadge Baba's village cleanliness campaign. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजापूरमधील कळसवली ग्रामपंचायत रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान

पुरस्कारामध्ये गुहागर तालुक्याचे वर्चस्व ...

रसाळ, गोड हापूस बाजारात येईपर्यंत आंबा शेतीत येणाऱ्या असंख्य संकटांची कहाणी; वाचा सविस्तर - Marathi News | The story of the numerous hardships faced in mango farming until the juicy, sweet fruit reaches the market; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रसाळ, गोड हापूस बाजारात येईपर्यंत आंबा शेतीत येणाऱ्या असंख्य संकटांची कहाणी; वाचा सविस्तर

यंदा आंबा चांगला नाही, हे वाक्य गेली अनेक वर्षे सातत्याने बोलले जाते. ज्यांच्या या व्यवसायाशी संबंध नाही, त्यांना ही दरवर्षीची रडकथा वाटते, पण ज्यांनी हा व्यवसाय जवळून पाहिला आहे, त्यांना बागायतदारांच्या जीवाची रोजची घालमेल माहिती असते. ...