गणेशोत्सवात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर गेले काही दिवस पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. ऐन भात पसवण्याच्या वेळेस पावसाचा जोर वाढल्यामुळे दाणे भरण्याऐवजी लॉब्या पोकळ राहिल्या आहेत. परिणामी ४० टक्के भाताची उत्पादकता धोक्यात आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले ...
रत्नागिरी : रत्नागिरीतील एमआयडीसीमधील एका प्लॉटवर गुरुवारी सकाळी छापा टाकून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. ... ...