रत्नागिरी : रत्नागिरी शहराला सद्यस्थितीत एकमेव ‘शीळ’ धरणावरून पाणी पुरवठा सुरू आहे. वाढत्या उष्म्यामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने ... ...
Kiran Samant News: राजन साळवी हे सातत्याने आमच्या संपर्कात आहेत. ते शिवसेनेत आले नाहीत आणि CM शिंदेंनी परवानगी दिली तर लांजा-राजापूर विधानसभा लढण्यास तयार आहे, असे किरण सामंत यांनी म्हटले आहे. ...
तालुक्यातील नेवरे येथील विश्वास गणेश जोशी यांनी डिझेल मेकॅनिक शिक्षण घेवून चार वर्ष कोल्हापूर येथे नोकरीही केली. मात्र शेतीची आवड असल्याने नोकरी सोडून गावी आले व शेतीच्या कामामध्ये स्वतःला व्यस्त केले. ...
रत्नागिरी : अक्षयतृतीयेनिमित्त आज, शुक्रवार (दि.१०) श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील गणपत्तीबाप्पाची आंब्याने पूजा करण्यात आली. मंदिराच्या गाभाऱ्यात आंब्याची आरास ... ...