बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळाली नाही. १९९४ साली काही दिवस मजुरीसुद्धा केली. मात्र, वरिष्ठ बंधू कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली कुडावळे (दापोली) येथील एकनाथ बाबू मोरे यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित केले. ...
बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचा निर्णय संगमेश्वर तालुक्यातील किरदाडी येथील प्रवीण नारायण पेडणेकर यांनी घेतला. ...
रत्नागिरी : ब्राऊन शुगरची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पाेलिसाने रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ३३,६०० रुपयांचे ४ ... ...