मुंबईसह राज्यभरात मार्चमध्ये दोन उष्णतेच्या लाटा येतील. त्यामुळे मुंबईत कमाल तापमानाची ३६, तर राज्यात बहुतांश ठिकाणी ४० अंश सेल्सिअसची नोंद होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ...
यावर्षी फेब्रुवारीत आंबा बाजारात आला तरी प्रमाण अत्यल्प आहे. पावसाळा लांबल्यामुळे डिसेंबरपासून थंडी सुरू झाली. याच कालावधीत मणिपूर येथे झालेल्या वादळामुळे जिल्ह्यात ढगाळ हवामान होते. ...
दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील उद्धवसेनेकडे एकमेव असणाऱ्या दापोली नगरपंचायतीमधील १४ नगरसेवकांनी शुक्रवारी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता नगरपंचायतीत शिंदेसेनेचा ... ...