राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०५ वा दीक्षांत समारोह शनिवारी थाटात पार पडला. या कौतुक सोहळ्यात सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीत विद्यापीठातील गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा प्रणालीतील त्रुटीमुळे ‘बीबीए’च्या विद्यार्थ्यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला. अभ्यासक्रमातील प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांना चक्क जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. हा प्रकार विद् ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विविध अभ्यासक्रमातील गुणवंतांना सद्यस्थितीत ३४३ पदके पारितोषिके प्रदान करण्यात येतात. अनेक वर्षांपूर्वी दानदात्यांनी जमा केलेल्या अनामत रकमेच्या आधारे आता पदके बनविणे परवडण्याजोगे राहिलेले नाही. त्यामुळे प ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०५ व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन शनिवार २४ मार्च रोजी करण्यात आले आहे. यंदाच्या दीक्षांत समारंभात पदवीधरांची एकूण संख्या घटल्याचे दिसून येत आहे. पुढील सत्रापासून दरवर्षी सप्टेंबर महिन्यातच दीक्षांत समारं ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा प्रणालीतील त्रुटीमुळे ‘बीबीए’च्या विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. अभ्यासक्रमातील प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांना चक्क जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. तब्बल दीड तासान ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सर्वाधिक २० पदके-पारितोषिके प्राप्त करण्याचा मान मिळविला. जन्मांध असूनही यशोशिखर खेचून आणणाऱ्या या भगीरथाचे नाव राहुल सुनील बजाज असून, त्याने तरुणांसमोर एक आदर्शच प्रस्थापित केला आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ २४ मार्च रोजी असून यासाठी परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी व्यस्त आहेत. याचा फटका उन्हाळी परीक्षांना बसला आहे. २४ मार्च रोजी होणाऱ्या ११८ अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आ ...
भांडवलदारांकडून कामगार वर्गाचे नेहमीच शोषण करण्यात आले. कामगारांसंदर्भात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विशेष आपुलकी होती. ‘थिअरी आॅफ वेल्फेअर’च्या माध्यमातून त्यांनी कामगारांच्या कल्याणाचे विचार मांडले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाबासाहेबांनी कामगार ...