राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य वास्तववादी, समाजोपयोगी आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून मानवतेचा नंदादीप घरोघरी चेतविला. ग्रामगीता घरोघरी वाचायला हवी, जेणेकरून प्रगतीशील भारताचे स्वप्न साकार होईल, असे उद्गार राष्ट्रसंत साहित्य विचारकृती सं ...
युवाशक्तीने व्यसनांच्या नादी न लागता, देशाच्या विकासात हातभार लावावा आणि विधायक कार्यासाठी पुढे यावे, तरच भारत ही महाशक्ती म्हणून उदयास येईल, असा सूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी संमेलनात रविवारी आयोजित युवक संमेलनातील वक्त्यांनी लगावला. ...
राष्ट्रीय अखंडता, सामाजिक एकता टिकवण्यसाठी प्रबोधनकाराची वाणी आणि त्याला पत्रकारांच्या लेखणीची जोड मिळाल्यास बंधुत्वाचा नवसमाज घडेल, असे विचार ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी मांडले. ...
अकोला: भारतीय विचार मंच विदर्भ, अ.भा. गुरुदेव सेवा मंडळ, कस्तुरी चॅरिटेबल सोसायटी व कर्मयोगी शिक्षण प्रसारक संस्थेच्यावतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सहावे विदर्भस्तरीय साहित्य संमेलन ९ डिसेंबर रोजी शासकीय अध्यापक महाविद्यालय, रामदासपेठ येथे होणार आह ...
अकोला: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी महोत्सव २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत अकोल्यात मोठ्या थाटात साजरा करण्यात येणार आहे. ...
भगव्या टोप्यांचा जत्था म्हणजे गुरुदेव सेवा मंडळ नाही तर सर्वांगिण विकास करण्याची तळमळ ज्यांच्या मनात आहे, अशा समुहाला गुरुदेव सेवा मंडळ राष्ट्रसंतांनी म्हटले आहे. ...