कोळसा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु राज्य सरकारनेच वेळेत कोळशाचा साठा उचलला नाही, त्यामुळे टंचाई निर्माण झाली. टंचाईचे पाप राज्य शासनाचे असल्याचा आरोप केंद्रीय रेल्वे व कोळसा, खाणी राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. ...
Railway Pitline अंदाजे दोन दशकांनंतर रेल्वेची बैठक औरंगाबादेत होत असून, यामध्ये प्रस्तावित रेल्वे मार्ग आणि लोकप्रतिनिधींच्या मागण्यांवर चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
Chhagan Bhujbal: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं आयोजित औरंगाबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमात भाजपा नेत्यांचा भावी सहकारी असा उल्लेख करुन सर्वांना आश्चर्यचकीत करुन सोडलं आहे. ...
Raosaheb Danve: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावरील उपस्थित भाजपा नेत्यांचा उल्लेख भावी सहकारी असा केल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. ...
Uddhav Thackeray: रावसाहेब दानवेंच्या आवाहनावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भाषणात दानवेंना एक शब्द दिला आहे. त्यामुळे दानवेंच्या मागणीला आता राज्य सरकार देखील पाठिंबा देणार असल्याचं निश्चित झालं आहे. ...