विदर्भाने कर्नाटकवर पाच धावांनी थरारक विजयाची नोंद करीत गुरुवारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची पहिल्यांदा अंतिम फेरी गाठली. विदर्भाचा पाच दिवसांचा अंतिम सामना इंदूरच्या होळकर मैदानावर २९ डिसेंबरपासून दिल्लीविरुद्ध रंगणार आहे. ...
वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानीच्या भेदक माऱ्याच्या बळावर विदर्भाने कर्नाटकचे सात गडी अवघ्या १११ धावांत बाद करीत रणजी करंडक उपांत्य सामन्यात विजयाकडे कूच केली आहे. ...
रणजी करंडकाच्या इतिहासात विदर्भाने पहिल्यांदाच उपांत्य फेरीत धडक मारण्याचा पराक्रम गाजवला आहे. या स्पर्धेतल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात विदर्भाने केरळचा 412 धावांनी धुव्वा उडवला. विशेष म्हणजे मुंबईचे माजी कसोटीवीर चंद्रकांत पंडित हे विदर्भ संघा ...
कर्नाटकने रणजी ट्रॉफी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत रविवारी चौथ्या दिवशी मुंबईचा एक डाव २० धावांनी पराभव केला आणि उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. ...
कर्णधार विनय कुमारने हॅट््ट्रिकसह घेतलेल्या सहा बळींच्या जोरावर कर्नाटकने ४१ वेळा जेतेपदाचा मान मिळवणा-या मुंबईचा १७३ धावांत खुर्दा उडवला आणि गुरुवारपासून प्रारंभ झालेल्या ...
मुंबई : रणजी चषक क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी अखेरची साखळी लढत जिंकणे अनिवार्य असलेल्या सामन्यात बलाढ्य मुंबई संघ घरच्या मैदानावर त्रिपुराच्या आव्हानाला सामोरे जाईल. ...
मुंबई : रणजी चषक स्पर्धेत बाद फेरी गाठण्यासाठी त्रिपूराविरुद्धचा अखेरचा साखळी सामना जिंकणे मुंबईसाठी अनिवार्य असतानाच, या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी अनुभवी अष्टपैलू अभिषेक नायरला संघाबाहेर बसविण्यात आले आहे. ...