‘निर्भया’ घटनेनंतर देश घाबरला व हादरलासुद्धा. या घटनेपासून देशाने धडा घेतला, मात्र दुर्दैवाने अशा घटना अलीकडील हैदराबाद, उन्नाव, नागपूर, नाशिक यांसारख्या शहरातही घडल्या. त्यामुळे महिलांनी आपल्यामधील लुप्त असलेली आंतर्मनातील खरी शक्ती ओळखणे काळाची गरज ...
राणीने मुंबईच्या अत्यंत आधुनिक पोलिस कंट्रोल रुमला भेट दिली आणि आपल्या देशात सद्यस्थितीत स्त्रिया व मुलींसाठी भयंकर जोखीम गणल्या जाणाऱ्या सायबर गुन्हेगारी विषयावर चर्चा केली. ...