वर्धा ते बल्लारशाह तिसऱ्या मार्गाचे काम प्रगतिपथावर असून या प्रकल्पातील वर्धा ते सोनेगाव १३ किलोमीटरच्या तिसऱ्या नवीन रेल्वेलाईनचा लोकार्पण सोहळा बुधवारी आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीदिनी सेवाग्राम रेल्वेस्थानकावर आयोजित होता. यावेळी खासदार रामदास ...
खा. रामदास तडस यांनी सर्व विभागांमध्ये समन्वय साधण्याकरिता समन्वय आढावा बैठक बोलावली होती. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. बैठकीला बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय मंत्री, शाखा अभियंता वाघमारे, राज्य परिवहन महामंडळाचे चेतन हासबनीस आदींची उपस्थि ...
माविम व उमेद अंतर्गत स्थापन केलेल्या बचत गटांच्या माध्यमातून जिल्ह्यात दारुबंदी व व्यसनमुक्ती कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, याकरिता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून नोंदणीकृत बचत गटांना ४ हजार रुपयाचे अनुदान देण्याचा निर्ण ...
सर्वात जास्त अपघात कोणत्या रस्त्यावर, का होतात? त्यासाठी कोणता विभाग जबाबदार आहे? कोणत्या वाहनाचा, कोणत्या वाहनांमुळे जास्त अपघात होतो, मागील वर्षभरात मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या आदी बाबी विश्लेषणामध्ये घेण्यात याव्यात. ...
रेल्वे प्रशासनाच्यावतीने एकत्रितपणे सर्व मुद्दयांचा कार्यपालन अहवाल सादर करण्यात येणार असल्याने रेल्वे विभागाशी संबंधित अमरावती व वर्धा जिल्ह्यातील विविध विषयांवर पाठपुरावा करण्याकरिता मोठी मदत होईल, असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या कर्मभूमीतून सकारात्मक ऊर्जा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शुक्रवारी नागपूरच्या दिशेने रवाना झाली. या महाजनादेश यात्रेचे सेलू, केळझर आदी ठिकाणी स्वागत करण्यात आले. ...
जिल्ह्यामध्ये १९८० हेक्टर जमीन भूदानातील असून त्यातील ११८ हेक्टर जमिनीचे अद्याप वाटप झालेले नाही. अलीकडच्या काळात भूदान गरिबांना न देता त्या जमिनी धनदांडगे व शिक्षण संस्थाधारकांना वितरित झाल्या आहे. त्यावर कुणी अतिक्रमण केल्याचे, कुठे भूखंड पाडल्याची ...
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षा निमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचे नियोजन होत असून यामध्ये महात्मा गांधी यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेवाग्राम आश्रमा जवळ असलेल्या सेवाग्राम रेल्वे स्थानकाला जागतीक दर्जाचे प्रवासी केंद्र आणि मॉडे ...