लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा सूत जमल्याने जागा वाटपात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) ला एकही जागा न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी स्पष्ट केले. ...
लोकसभा निवडणुकीसाठी रामदास आठवले यांनी आरपीआयसाठी दक्षिण मध्य मुंबईची जागा मागितली होती. मात्र, भाजपाने ही जागा शिवसेनेला सोडत राहुल शेवाळे यांची उमेदवारी जाहीर झाली होती. ...
राजकारणात ''दिल्या-घेतल्या''शिवाय काही होत नाही असे म्हटले जाते. मतं मिळवण्यासाठी तुम्ही एखाद्या पक्षाला, गटाला किंवा व्यक्तीला जवळ करत असाल तर सत्तेवर आल्यावर त्या व्यक्तीला याची पुरेपूर किंमत द्यावी लागते. ...
सर्व घटकपक्ष एकजुटीने काम करतील, महायुती आणखी भक्कम करतील आणि नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी एकदिलाने काम करतील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे ट्विट भाजपाने केले आहे. ...