महाराष्ट्राचे कवी, राजकारणी असलेले आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या कवितेतून प्रचार केला.युतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते ...
नक्षलवाद्यांनी निवडणुकीला विरोध करताना काही भागात कार्यकर्त्यांवर पोलिसांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्याचा निषेध करत आठवले यांनी नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन केलं आहे. ...
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या सभेत रामदास आठवलेंच्या शीघ्रकवितांनी चांगला प्रतिसाद मिळवला. ...