रिपाइं आठवले गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष रामभाऊ तायडे यांच्या झालेल्या अपमानानंतर पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीने महायुतीविरोधात बंडांचा झेंडा हाती घेतला आहे. ...
ब्राह्मण्यवाद व भांडवलशाही यांना विरोध करण्यासाठी आणि भारतीय कामगार व जातिअंताची लढाई यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३६ साली इंडियन लेबर पार्टी नावाची राजकीय संघटना स्थापन केली ...
रामदास आठवले पुढे आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की, आठ दिवस राज ठाकरे गुजरात मध्ये राहून आले. गुजरात मधील विकास कामांची स्तुती केली. महाराष्ट्र सरकारने गुजरातिची भूमिका स्वीकारावी असे राज म्हणाले होते. मात्र तेच राज ठाकरे आता पंतप्रधान मोदींवर आज टीक ...
महाराष्ट्राचे कवी, राजकारणी असलेले आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या कवितेतून प्रचार केला.युतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते ...
नक्षलवाद्यांनी निवडणुकीला विरोध करताना काही भागात कार्यकर्त्यांवर पोलिसांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्याचा निषेध करत आठवले यांनी नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन केलं आहे. ...