भाजपा-शिवसेना-आरपीआय युती झाली तेव्हा खऱ्या अर्थाने तिला शिवशक्ती-भीमशक्ती युती म्हणता येईल. वंचित-शिवसेना ठाकरे गट युतीने फार काही फरक पडणार नाही असं त्यांनी सांगितले. ...
जनसंपर्क कार्यालयाचे आठवलेच्या हस्ते उदघाटन, मोदींच्या सत्तेत संविधान बदलणार नाही, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. तसेच सर्वानी निळ्या झेंड्या खालीच राहिल पाहिजे, इकडे तिकडे जावू नका असं आठवले म्हणाले. ...